वीस वर्षांपूर्वी या सगळ्याला सुरवात झाली. सम्यक आणि शार्दूल दोघे खूप चांगले मित्र होते. दहावीत एकाच वर्गात असल्याने दोघांची चांगलीच […]

परीक्षा संपल्यावर मुलांच्या मनात जो आनंद असतो तो खरंच वेगळाच असतो. त्यांना असं वाटतं कि परीक्षा संपल्यावर मिळालेली सुट्टी हि […]

बराच वेळ बसल्यावर शार्दूल तिथून निघाला आणि टमटमने मामाच्या गावी आला. मामाच्या घराजवळ आल्यावर त्याने स्वतःचे डोळे पुसले आणि स्वतःचा […]

स्वयंपाकघरामध्ये गेल्यावर मामीने ज्वारीचे पीठ परातीमध्ये काढून घेतले आणि खाली पाटावर बसली. शार्दूल स्वयंपाकघराच्या दरवाजात आल्यावर मामीने नजरेचा एक कटाक्ष […]

मोकळे झाल्याचा शार्दुलला आनंद झाला पण किमया ताईच्या या बोलण्यावर शार्दूल खाड्कन उडाला. तो म्हणाला, “ताई अगं काय म्हणत आहेस […]

शार्दूल आणि सम्यक दोघांनाही दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण हे जवळ जवळ सारखे होते परंतु घरातल्या परिस्थितीचा आणि मिळालेल्या गुणांचा सुद्धा […]